ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी,हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयचकोडेच आहे.
दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
स्थळ : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा
————————————————————————————————-
—————————————————————————————————————-
